नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
२०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम....
२५०२ पैकी एकाही अपिलाचा निपटारा नाही; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
हैदराबाद (वृत्तसंस्था):
तेलंगणा सरकारच्या माहितीचा अधिकार (RTI) ऑनलाइन पोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पोर्टलवरून दाखल करण्यात आलेल्या एकूण आरटीआय अर्जांपैकी केवळ २.१ टक्के...
सचिन तेंडुलकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; पुत्र अर्जुनच्या लग्नाचे दिले निमंत्रण
मुंबई (विशेष प्रतिनिधी): क्रिकेटचे दैवत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज राज्याचे...
पुणे/महाळुंगे (प्रतिनिधी):
महाळुंगे येथील ज्येष्ठ नागरिक आणि निकाळजे परिवाराचा मुख्य आधार स्तंभ कालकथीत सविता मारुती निकाळजे (वय ८७) यांचे बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे...
[सातारा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या प्रकाराचा समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र आक्षेप...
[राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही," असे...
[राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले 5 टक्के 'एसबीसी' (SBC) आरक्षण, त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या...
[भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आज 66 तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण 58 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली..राज्य...
[पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजीनगर परिसरात ९० सेंटी मीटर आकाराची व १ मी. व्यासाची सिंभोरा ते तपोवनपर्यंत पाणी घेऊन येणारी जलवाहिनी...
[वांबोरी घाटामध्ये गोणीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या...
[केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, भाषा, संस्कृती आणि विचारांच्या आदानप्रदानातून 'श्रेष्ठ भारत' घडेल. सावित्रीबाई फुले पुणे...